त्याग आणि समर्पणाच्या भावनेतून काम करण्याची गरज ( भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन )
डोंबिवली : हिंदुत्व आणि विकास या दोन गोष्टींसाठी सर्व आटापिटा झाला. सत्तांतर हे या दोन्ही गोष्टी टिकविण्यासाठीच. आपल्या सर्वांना त्याग आणि समर्पण भावनेतून काम करण्याची गरज आहे असे वक्तव्य भाजपा... Read More
