विद्यार्थ्याचा सर्वांगिण विकास झाला पाहिजे — प्रभाकर देसाई
डोंबिवली : पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील माहिती अवगत झाली पाहिजे. देशाला संस्कारित विद्यार्थी घडण्याची गरज आहे. आजच्या विद्यार्थ्यांना पारतंत्र्यातील परिस्थितीची जाणीव नाही. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत करण्याचे काम शाळेपासून सूर... Read More