पाणी टंचाईने हैराण झालेल्या नागरिकांचा मोर्चा (माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी विचारला जाब)
डोंबिवली : गेले अनेक दिवस डोंबिवली व ग्रामीण भागात पाणी प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. ग्रामीण भागातील दावडी येथील काही रहिवाश्यांनी हंडा- कळसी वाजवून प्रशासनाचा निषेध केला. तर आजदेपाडा... Read More