कर्करोग हा आरोग्याचा विषय नाही तर तो सामाजिक विषय आहे ( कर्करोग तज्ज्ञ डॉ. अनिल हेरूर यांचं प्रतिपादन )
डोंबिवली : आपल्या देशात 40 ते 60 वयोगटातील लोकांमध्ये मोठया प्रमाणात कर्करोग दिसून येतो. हाच गट कुटुंबासाठी महत्वाचा असतो. जेव्हा 40 ते 60 वयोगटातील कर्करोग रुग्ण आजारी पडतो तेव्हा पूर्ण... Read More