जर एखाद्याने वंदे मातरम नाही म्हटल तर काय बिघडणार आहे — रामदास आठवले
डोंबिवली. दि. ३१ (प्रतिनिधी) : या देशात अनेक प्रश्न आहेत. मात्र दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने वंदे मातरमचा मुद्दा जाणीवपूर्वक काढला जातो. वंदे मातरम प्रत्येकाने म्हटले पाहिजे, पण जर... Read More
विद्यार्थांचा गुणगौरव : चिंतन मनन केलं तर नक्कीच यश मिळत — जगन्नाथ पाटील
डोंबिवली, दि. ३० (प्रतिनिधी) : परीक्षेमध्ये नुसते टक्केवारी मिळविण्यासाठी धडपडू नका. विद्यार्थी नुसता परीक्षार्थी नको तर तो सर्वगुणी यशस्वी झाला पहिले. पण हे सर्व साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी चिंतन मनन केलं... Read More
मिनी मॅरेथॉन स्पर्धेत मुरबाड ग्रामीण विद्यार्थांचे वर्चस्व
डोंबिवली, दि. ३० (प्रतिनिधी) : शिवाई बालक मंदिर ट्रस्ट माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेवर मुरबाड येथील सेंट्रल रेल्वे शाळेतील विद्यार्थ्यांनी अनेक गटातुन बाजी मारत आपले वर्चस्व राखून परितोषिकांवर... Read More
आमदार नरेंद्र पवार यांची विधानसभेत मागणी : २७ गावांच्या विकासासाठी ५०० कोटी निधिची ठोक तरतूद करा
डोंबिवली, दि. २८ (प्रतिनिधी) : विधानसभेत आमदार नरेंद्र पवार कल्याण – डोंबिवली शहरातील महत्वाच्या विषयावर सरकारचे लक्ष वेधले. पालिकेत समाविष्ट असलेल्या त्या २७ गावांची नगरपालिका निर्माण करा आणि जो पर्यंत... Read More
“मनुष्य मन व माणुसकी ग्रुप” व्हाटसअप ग्रुपचे आगळे-वेगळे समाजकार्य
“मनुष्य मन व माणुसकी ग्रुप” व्हाटसअप ग्रुपचे आगळे-वेगळे समाजकार्य डोंबिवली, दि. २८ (प्रतिनिधी) : अंध व आदिवासी कुटुंबांचे संपूर्ण पालकत्व स्विकारुन आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून त्यांच्या साठी निस्वार्थ... Read More
विद्यार्थ्यांच्या प्लास्टिकमुक्त प्रोजेक्टची डोंबिवलीकर नगरसेवक घेणार दखल
डोंबिवली, दि. २१ (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत ओला व सुका कचरा वेगळा करून देण्याचे आदेश पालिका प्रशासने दिले आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र त्याप्रमाणे होताना दिसत नाही. यामुळे आता दुसरे... Read More