पुष्पगुच्छ, पुष्पहार देण्यापेक्षा एखादं पुस्तक किंवा ग्रंथ भेट द्या — प्रा. डॉ. राम नेमाडे
डोंबिवली : ज्ञानसाधना ही एक चळवळ असून ती एक प्रक्रिया आहे. क्रिया लगेच थाबते, प्रक्रियेत सातत्य असावे लागते. आजच्या पिढीने घेतलेले वाचनसंस्कृती विस्ताराचे व्रत पुढील पिढीकडे सोपवायचे आहे. वाचनाची ज्ञान... Read More
बहिणाबाईंचे विचार सर्वसामान्यांच्या जगण्याला बळ देणारे — पालकमंत्री एकनाथ शिंदे
डोंबिवली : कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी सर्वसामान्य कष्टकऱ्यांकरिता लिहिलेल्या कविता अजरामर झाल्या असून आजही बहिणाबाईंच्या कविता कष्टकरी, पिडीत, सर्वसामान्यांना जगण्याकरिता बळ देणाऱ्या असून त्यांच्या कवितांमधून आजही जगताना नवी ऊर्जा मिळते... Read More