जर एखाद्याने वंदे मातरम नाही म्हटल तर काय बिघडणार आहे — रामदास आठवले
डोंबिवली. दि. ३१ (प्रतिनिधी) : या देशात अनेक प्रश्न आहेत. मात्र दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने वंदे मातरमचा मुद्दा जाणीवपूर्वक काढला जातो. वंदे मातरम प्रत्येकाने म्हटले पाहिजे, पण जर... Read More
आमदार नरेंद्र पवार यांची विधानसभेत मागणी : २७ गावांच्या विकासासाठी ५०० कोटी निधिची ठोक तरतूद करा
डोंबिवली, दि. २८ (प्रतिनिधी) : विधानसभेत आमदार नरेंद्र पवार कल्याण – डोंबिवली शहरातील महत्वाच्या विषयावर सरकारचे लक्ष वेधले. पालिकेत समाविष्ट असलेल्या त्या २७ गावांची नगरपालिका निर्माण करा आणि जो पर्यंत... Read More
कल्याण, डोंबिवली स्थानकांचा पुनर्विकास करण्याची खा. डॉ. शिंदे यांची लोकसभेत आग्रही मागणी
डोंबिवली, दि. २६ (प्रतिनिधी) : सार्वजनिक-खासगी भागिदारी तत्त्वाच्या माध्यमातून भारतीय रेल्वेने सुरू केलेल्या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास योजनेद्वारे मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीची स्थानके असलेल्या कल्याण आणि डोंबिवली स्थानकांचा पुनर्विकास करण्याची आग्रही... Read More
विद्यार्थ्यांच्या प्लास्टिकमुक्त प्रोजेक्टची डोंबिवलीकर नगरसेवक घेणार दखल
डोंबिवली, दि. २१ (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत ओला व सुका कचरा वेगळा करून देण्याचे आदेश पालिका प्रशासने दिले आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र त्याप्रमाणे होताना दिसत नाही. यामुळे आता दुसरे... Read More
राष्ट्रवादीचा आरोप, आंदोलनाचा इशारा :
पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे झाली पुरसदृश्य परिस्थिती डोंबिवली, दि. २० (प्रतिनिधी) : मागील दोन दिवसात कल्याण डोंबिवली शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. डोंबिवली पूर्वेकडील निवासी विभागासहित बाजूच्या... Read More
नेवाळीतील निरपराध
नेवाळीतील निरपराध शेतकऱ्यांवर अन्याय नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा ग्वाही कल्याण, दि. 8 (प्रतिनिधी) नेवाळी येथील आंदोलनातील एकाही निरपराध शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी... Read More





