शेतकऱ्यांची खरी कर्जमुक्ती होईल तोच खरा सुदिन —– वंडार पाटील
डोंबिवली, दि. ११ (प्रतिनिधी) : राज्य सरकाने जरी कर्ज मुक्ती जाहीर केली असली तरी राज्य सरकारचे कामकाज आधुनिक तंत्रज्ञान धोरणांनुसार होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस येत आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांची... Read More
सर्पदंश मृत्यू गांभीर्याने घेण्याची गरज : सोशल मिडियावर साप पकडण्याचे काम न करण्याचा निर्णय जाहिर
डोंबिवली, दि. ११ (प्रतिनिधी) : सरकारचे ठोस धोरण नसल्यामुळे सर्पमित्र म्हणून काम करुन पर्यावरण रक्षण करण्याचे काम करणे दिवसेंदिवस कठिण होत आहे. त्यामुळे यापुढे डोंबिवली शहरात कोठेही साप पकडण्याचे काम... Read More
जय प्रल्हाद जाधव यांची रिपाईचे युवा नेता म्हणून निवड
डोंबिवली, दि. ११ (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली शहरातील रिपब्लिकन पार्टी आँफ इंडीयाच्या (आठवले गट) च्या युवक आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने जय प्रल्हाद जाधव यांची युवा नेता म्हणून... Read More