सागाव येथील रासायनिक कंपनीच्या ड्रममध्ये स्फोट, दोन जखमी ?
डोंबिवली, दि. ०२ (प्रतिनिधी) : पूर्वेकडील ग्रामीण विभागातील सागाव येथील इंडो अमाईन्स कंपनीच्या आवारातील ऑक्सी क्लोराईड या केमिकलने भरलेल्या ड्रमचा पाण्याशी संयोग झाल्याने दुपारी सव्वा बाराचे सुमारास स्फेाट झाल्याची चर्चा... Read More
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कायद्याचा बडगा
डोंबिवली, दि. ०२ (प्रतिनिधी) : मुजोरपणा करणाऱ्या रिक्षाचालकांना वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. रिक्षाचालकांमुळे अनेक वेळेला वाहतूक कोंडीला सामना करायला लागणाऱ्या पूर्वेकडील इंदिरा चौकात आज... Read More
शिवसेनेचा “आयुक्त हटाव, पालिका बचाव” घोषणांनी आयुक्त कार्यालयावर धडक !
कल्याण, दि. १ (प्रतिनिधी) : आयुक्त फक्त भाजपा नगरसेवकांची कामे करतात. सेना नगरसेवकांच्या फायलीकडे दुर्लक्ष करतात असा आरोप करून आज सकाळी चिडलेल्या काही सेना नगरसेवकांनी आयुक्त कार्यालयावर घडक मारली. या... Read More
प्राध्यापिका वासंतीताई ठाकूर यांना मातृगौरव पुरस्कार प्रदान
डोंबिवली, दि. ०१ (प्रतिनिधी) : शांतीनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेला मातृगौरव पुरस्कार नुकताच प्राध्यापिका वासंतीताई ठाकूर यांना समारंभाचे प्रमुख अतिथी माजी मंत्री तथा जेष्ठ नेते जंगन्नाथ पाटील यांच्या... Read More
आपले वर्तमान कर्तुत्व भारतमातेच्या चरणी समर्पित करा — आमदार नरेंद्र पवार
कल्याण, दि. ०१ (प्रतिनिधी) : जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम घ्या, विद्यार्थ्यानी निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवले तर त्यांना उच्च शिखर गाठण्यास कोणीही रोखू शकत नाही. परंतु त्यासाठी ध्येयवादी व्हा आणि... Read More
जर एखाद्याने वंदे मातरम नाही म्हटल तर काय बिघडणार आहे — रामदास आठवले
डोंबिवली. दि. ३१ (प्रतिनिधी) : या देशात अनेक प्रश्न आहेत. मात्र दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने वंदे मातरमचा मुद्दा जाणीवपूर्वक काढला जातो. वंदे मातरम प्रत्येकाने म्हटले पाहिजे, पण जर... Read More





