“निष्काम ज्ञानयज्ञ” माध्यमातून अरविंद्रनाथ महाराज यांना मानवंदना
डोंबिवली, दि. २२ (प्रतिनिधी) : पू. गुरुजी म्हणजे धगधगते अग्निकुंड, शिष्याना त्यांच्या या अग्निकुंडाचे तेज आत्मप्रगतीसाठी नेहमीच मार्गदर्शक व प्रेरक ठरले आहे. ज्ञानाच्या कसोटीवर सेवा-समर्पण व निर्धाराची अनोखी शिकवण पू.... Read More
“पावसाळी स्वरचित कविता” स्पर्धेचा गौरव समारंभ संपन्न
डोंबिवली, दि. १४ (प्रतिनिधी) : उमंग फॉउंडेशान आणि अविष्कार अंतर्गत “हृदयांतर ब्लॉग कॉम” आयोजित पावसाळी स्वरचित कविता स्पर्धेचा गौरव समारंभ नुकताच संपन्न झाला. या स्पर्धेत महाराष्ट्रातून अनेक कवींनी उत्स्फूर्तपणे सहभाग... Read More
कल्याण-डोंबिवलीत फुटणार 315 दहीहंड्या
डोंबिवली, दि. १४ (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली महानगर परिक्षेत्रात यावर्षीहि दहीहंडी उत्सवाचा उत्साह वाढणार आहे. ठिकठिकाणी खासगी 263 तर 52 ठिकाणी सार्वजनिक अशा एकूण 315 दहीहंड्या विविध गोविंदा पथकांकडून फोडल्या जाणार... Read More
निष्काम यज्ञ सोहळ्याचे आयोजन
डोंबिवली, दि. १३ (प्रतिनिधी) : प.पू. गुरूजी श्री अरविंदनाथजींनी यांनी ०२/०९/१९८८ रोजी “ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सेवा प्रतिष्ठान, डोंबिवली” संस्थेची स्थापना “भगवान श्रीकृष्ण व ज्ञाननाथ जयंती म्हणजेच जन्माष्टमी दिवशी केली होती.... Read More
“जाम” (JAM) या त्रिसुत्रीने संपूर्ण महाराष्ट्र जोडला गेला – राज्यमंत्री रवींद्र चव्हाण
डोंबिवली, दि. ०७ (प्रतिनिधी) : माहिती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ‘जाम’ सूची तयार होत आहे. “जाम” म्हणजे प्रत्येक व्यक्तिचं बँक जनधन अकाऊंट खातं, आधारकार्ड आणि हातात मोबाईल. “जाम” या त्रिसुत्रीमुळे संपूर्ण... Read More
आज सार्वत्रिकीकरणामुळे दिसते गुणवान विद्यार्थ्यांची पिढी —- विद्याधर जोशी
डोंबिवली, दि. ०३ (प्रतिनिधी) : शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण व सुलभीकरण यामुळे आज गुणवान विद्यार्थ्यांची पिढी निर्माण झाली आहे. या गुणवान विद्यार्थ्यांनी आकाशाला कवेत न घेता स्वतः आकाश व्हावे असे गौरवोद्गार वझे... Read More




